Mumbai water News: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी पुरवठा हा मोठ्या प्रमाणात घटला आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
http://dlvr.it/T7NDFp




