Type Here to Get Search Results !

Date

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; एनपीपी पक्षाने भाजप सरकारचा पाठिंबा काढला! आता काय होणार?

Manipur Violence : मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचारार वाढला आहे. राज्यातील बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनपीपीने भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढला आहे. तर दुसरीकडे अमित शहा यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर तातडीची बैठक घेतली आहे.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/r0WlPHy
via Fast News Group

Top Story